कृत्रिम बुध्दी मत्ता आणि गणपती आरती
आरतीचा आनंद आपणास येतो पण AI ची कामगिरी काय?
AI मुळे आपणास आरती नाही आली तरी हवी ती आरती स्पीकर मधून येईल
तसे रोज आरती निवड करता येईल आणि हळू हळू आरती ही केवळ कृत्रिम होईल
जिवंत पणा जाईल.आवाज अनेक जण गाताना मागे पुढे होते ते होणार नाही.
आवाज कोणाचा चांगला हे कळणार नाही
आवाजात सुधराची गरज नाही
सिनेमातील गाणी ऐकणे होते तसे होईल सगळेच चाकोरी बद्ध होईल
मध्येच ही आरती ना म्हणता सर्वांच्या आधी कोणीही आरती मागून कोणीही
सुरू करते ती मज्जा नाही येणार .
कधी ही आरती लावली जाईल .बाप्पा ला आवडेल हे सारे ही तर कॉपी झाली
त्यात कुठे भक्ती आली?
माणसे आळशी होतील
आरती पुस्तकं शिवाय आरती म्हणाऱ्याचे कौतुक नाही होणार
कुत्रिमतेचे कौतुक होईल.कारण आरती हे बोल म्हटले की
यंत्र म्हणेल हुकूम केला की आरती बंद.