आह्मी कोविड विषाणू आह्मी माघार घेणार नाही
जगू द्या
कोविड च्या विरोधात आलेल्या लसीचा
परिणाम हा 60 ते 90 टक्के आहे
याचा अर्थ 100लोकांना लस दिली तर 60 टक्के लोक
कोविड मुक्त असतील उरलेले 40 ना सौम्य कोविड झालाच
तरी तो गंभिर नसतो
90 टक्के परिणामी लस 90 टक्के लोकात कोविड मुक्त
करते केवळ 10 ट क्या ना सौम्य आजार येऊ शकतो
वरील माहितीतून हे सरळ आहे
लसीच्या आधी 100 लोकांना कोविड होऊ शकतो
अर्थात मास्क वापरणे सोशल डिस्टन्स आणि हात
धुणे हे गरजेचे आज उद्या ही घराचा दरवा जा
बंद ठेवतो तसेच
सर्वात चांगला कोविड चा बंदोबस्त लसी नतंर
मास्क मास्क मास्क कारण कोविड वेष बदलून कधी ही
घात करील
मास्क social distancing आणि हात साबणाने
धुणे हातरी सुत्री कार्यक्रम नौदल वायूदल आणि भूदल
या सारखे आहे
Khup chhan ani sopya shabdat udbodhak lekh
ReplyDelete