मधुमेहाशी झुंज
सन २००० डिसेंबर २३ आसेल मी माझ्या पुताण्यास एअर पोर्ट हून आणावयास गेलो
तो पर्यंत काही ही त्रास झाला नाही .विमान तळ वर तो आला आणि मी बुद्धी बळातील हात्ती ची
सरळ चाल टाकण्या ऐवजी उजव्या बाजूस चाल करत होतो.
काही समजे ना हे काय झाले? डॉक्टरांचा दवाखाना गाठला डॉक्टर म्हणाले BP बघू
बीपी वाढले तुम्ही consultant ना भेटा
मी विचारले किती जास्त 160/110 का ते म्हणाले हो
मला एक वर्ष आधी असेच
बीपी वाढले होते इंदूरला .नतर ४ दिवसात मी ठीक झालो.
इंदूर ट्रेनिंग लखूप गोड खात असे केवडा आईस्क्रीम ५६भोग चालू असे.
Consultant ने ब्लड टेस्ट करा वयास सांगितले.
रिपोर्ट्स Fasting ब्लड शुगर 199mg%
Post lunch ब्लड शुगर. 341mg%
HbA1c 11%
कोलेस्टेरॉल वाढ
मी रिपोर्ट्स एकुंन शॉक बसला .
डॉक्टर म्हणाले तुम्हाला डायबिटीस झाला आहे मी घाबरलो
डॉक्टर ना सांगितले तुम्ही म्हणालात तर कारले खाईन पण इन्सुलिन नको.
डॉक्टर म्हणाले तुम्ही कोणतेही पथ्य करण्यास तयार आहात माझे पेशंट औषधास
तयार पण पथ्य नको.
माझे वजन 82किलो होते
मला ३ शिवाजी पार्क फेऱ्या 30 मिनिटात करावयास सांगितले
रेड meat बटाटा रताळ साखर केक आईसक्रीम बटाटा वडा समोसा जंक फूड
बद.
औषधे गोळ्या सुरू केल्या 4ते ५ महिन्यात औषधे बंद झाली.
ही जादू नाही सर्वाना गोड खाणे आवडते पण औषधे साईड इफेक्टस ने त्रास होईल
वरील प्रमाणे वागल्याने आज २३ वर्ष मी मधूमेहाशी झुंज दिली
लोक सांगतील आयुष्य एक वेळेस मिळते खा मजा करा पण तुमच वय डायलिसिस
किडनी फेल होऊन कमी झालेलं चालेल का?
लग्नात जिलेबी आहेम्हणूनदोन जिलेबी जरी खल्या तरी१० ग्रॅमसाखर धरली तरी
१००००मिलिग्रम साखर
झाली याचा अर्थ २००मीलिग्रम साखर वाढेल यासाठी इन्सुलिन चे कामगार ताण तणावात
सापडून मरतील आणि त्याने इन्सुलिन ची गरज पडली तर ?
डायबिटीस एक दिवसात येत नाही १० ते १२ वर्ष लागतात
Diabetes कंट्रोल = डाएट + excercise आणि औषध असे हे तीन पावलांचे
स्टूल आहे
No comments:
Post a Comment